मुंबई

बालकांची खरेदी -विक्रीअमली पदार्थांसाठी काय होते प्रकरण?

गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तत्काळ याप्रकरणाचा उलगडा केला.

अमली पदार्थांच्या खरेदीसाठी पैसे मिळावे म्हणून अंधेरीतील दाम्पत्याने पोटच्या दोन मुलांना विकले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करून १८ बालकांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची माहिती मिळवली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button